Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/26/2021
१२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करीत विधीवत हिंदुधर्म स्विकारला. औरंगाबादच्या पैठण येथील नाथ मंदिरात हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. तर पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले. या धर्मांतरानंतर मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील ६५ महिला पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Category

🗞
News

Recommended