Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाराष्ट्रात यावर्षी ही जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करता येणार नाही. यंत्रणांवरील ताण पाहता गोविंदा पथकांवर लक्ष ठेवता येऊ शकत नाही असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Category

🗞
News
Comments

Recommended