Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#पुणेकरांचा वाहतूक कोंडीमुळे होणारा मनस्थाप लवकरच संपणार आहे.पुण्यातील मध्यवर्ती भागात विविध विकासकामे सुरु आहेत.
ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन यांची नव्याने जोडणी सुरु आहे.तर, स्मार्ट सिटीच्या सिग्नलसाठी खड्डे तयार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे.मात्र ही सर्व कामे नववर्षात 20 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण होणार आहेत.पुढील 3 वर्षे या कामांसाठी रस्ते खणले जाणार नाहीत.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Category

🐳
Animals

Recommended