Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#ABVP #Scholarship #StateGovernment #MaharashtraTimes
महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाकडून एस सी.एस बी सी ,ओबीसी, एनटी. इ. बी. सी. , व्ही. जेएनटी, आशा अनेक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार शैक्षणिक शुल्कात अनुदान म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात झाल्यामुळे त्यांना अल्पदरात शिक्षण घेता येते. ही शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून गेली चार वर्षे विद्यार्थ्यांना दिली गेलेली नाही. यामुळे पुण्यातील अभाविप ने आक्रमक होऊन समाजकल्याण आयुक्तालयात मोर्चा काढला...

Category

🗞
News

Recommended