Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#SupriyaSule #MarriageAge #SmritiIrani #MaharashtraTimes
मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान १८ वर्षे वयाची अट आहे. मात्र आता यात बदल करून मुलींच्या लग्नाचे किमान वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला. हे विधेयक संसदेत खासदार स्मृती इराणी यांनी मांडले. यावर विरोधक काय म्हणाले पाहा

Category

🗞
News

Recommended