Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#Farmer #ToorCrop #UntimelyRain #MaharashtraTimes
यावर्षीच्या खरीपातील पीक शेतकऱ्यांच्या म्हणावं तसं हाती लागलं नाही. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीय. आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसलाय. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. महागडी औषध फवारणी करूनही शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

Category

🗞
News

Recommended