अधिवेशनात जनतेच्या प्रश्नापेक्षा सचिन वाजे विरोधकांना महत्वाचे वाटले :अनिल परब | Sarakarnama |

  • 3 years ago
अर्थसंकल्प अधिवेशन संपलं

या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नापेक्षा सचिन वाजे विरोधकांना महत्वाचे वाटले

विरोधकांना काम करूच द्यायचं नव्हतं

मुख्यमंत्री वकील मग विरोधक फाशीची मागणी करून जल्लादाची भूमिका बाजवतायत का ?

आधी फाशी मग चौकशी . हा कुठला न्याय
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended