शिवसेना (UBT) नेते Aaditya Thackeray यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकारला तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले.इराणमधील युद्धाचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योग, शेती, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि फार्मास्युटिकल क्षेत्रांवर काय होणार, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच इंडो-EU आणि इंडो-US कराराबाबत संभ्रम दूर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्रीांकडे केले.यासोबतच निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाबाबतही आजच्या बजेटमध्ये निर्णय होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.परराष्ट्र धोरण, रशियन तेल खरेदीवरील अमेरिकेची परवानगी आणि देशाच्या भूमिकेबाबतही त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत स्पष्टीकरणाची मागणी केली.#AadityaThackeray #MaharashtraBudget #IranWar #RussianOil #politics #asianetnewsmarathi
Comments