मुंबईत नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अस्लम शेख, काँग्रेस आमदार, यांनी जोरदार टीका केली आहे. अस्लम शेख म्हणाले की, नितेश राणेंनी जबाबदारीने बोलावं आणि जे बोलतात त्याचे पुरावे द्यावेत. त्यांनी स्पष्ट केलं की, मदरसा विद्यार्थी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरोधात लढले होते, हे इतिहासात नोंदलेलं आहे.
अशाच Political Reactions, Breaking Statements, Maharashtra Politics News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
Comments