महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री Nitesh Rane यांनी राज्यातील मदरसे बंद करण्याची मागणी करत मोठं राजकीय वादळ निर्माण केलं आहे. बुधवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना मदरसे बंद करण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं.
नितेश राणेंनी Sawantwadi येथील एका व्हायरल व्हिडीओचा उल्लेख करत, एका मौलवीकडून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा दावा केला. तसेच मदरसे हे “दहशतवादाची केंद्रं” असल्याचं वक्तव्य करत त्यांनी तीव्र भूमिका मांडली. “कुराण शिकवण्यासाठी मशिदी आहेत, मग मदरशांची गरज काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अशाच Maharashtra Politics, Breaking News, Political Statements साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
Comments