Skip to playerSkip to main content
  • 3 months ago
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनसारखी उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended