Maharashtra: अजित पवार यांच्या बंडामुळे राज्य सरकार अधिक भक्कम, आकडेवारीत मोठा बदल, जाणून घ्या

  • 11 months ago
राज्याच्या राजकारणात घडलेल्या \'पॉवरफूल नाट्या\'नंतर महत्त्वपूर्ण घडामोडी घडू लागल्या आहेत. राज्य विधिमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या आकडेवारीतही मोठा बदल झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended