Maharashtra: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय, 10 मिमी पाऊस 5 दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार

  • last year
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.पुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ