Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
नामांतरावरून Uddhav Thackeray यांचा शिंदे-फडणवीस सरकारला चिमटा

औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव आपल्या मंत्रीमंडळात मंजुर झाल्याची आठवण पुन्हा एकदा करून दिली. तसंच या निर्णयाला स्थगिती न दिल्याबद्दल सरकारचं धन्यवाद, असं म्हणत ठाकरेंनी मिश्कील टोला लगावला आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended