Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/28/2022
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विविध वादग्रस्त विधान केले आहेत. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या गटाध्यक्ष मेळाव्यात बोलताना राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.

Category

🗞
News

Recommended