Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/18/2022
मधुमेह असलेल्य लोकांची रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित झाल्यास हृदय, किडनी, डोळे याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू नये, यासाठी काही उपाय करायला हवेत. जाणून घेऊयात हे उपाय.

Recommended