Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/15/2022
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात हाहा:कार माजवला आहे. त्यात सोयाबीन, कापूस, तुरीसह अनेक पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानं कवितेतून आपली व्यथा मांडली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Category

🗞
News

Recommended