Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम तंबू ठोकणारे लोक करतात. वारकरी ज्या ठिकाणी विसाव्याला असतात त्याठिकाणी तंबू ठोकले जातात. तंबू लावून देणं हे पुण्याचं काम असल्याचं हे कारागीर सांगतात.

Category

🗞
News
Comments

Recommended