देशावरच सध्या #वीजसंकट ओढवले आहे. महाराष्ट्रासह #आंध्रप्रदेश, #गुजरात, #झारखंड, #बिहार, #हरियाणा आणि #उत्तराखंड या राज्यांना भारनियमनाच्या चटक्यांशिवाय पर्याय उरलेला नाही. आजपर्यंतच्या नोंदींनुसार इतिहासातला सगळ्यात उष्ण मार्च महिना, त्या पाठोपाठ उष्णतेची लाट यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. #वीजनिर्मिती मात्र घटली.
#SakalAgrowon, #बाजारभाव, #हवामान, #coal, #coalmining, #maharashtra, #andhrapradesh, #zarkhand, #bihar, #hariyana, #uttarakhand,
Comments