Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
लतादीदींनी जरी संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलं असलं तरी त्यांचे पुणे शहराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्या पुण्यातील शुक्रवार पेठेत कुटुंबासमवेत वास्तव्यास होत्या. या घराची एक आठवण म्हणजे, मास्टर दीनानाथ यांनी लतादीदींनी बोलवून त्यांना तानपुरा तसेच डायरी सुपूर्द केली होती.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended