Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चिपी विमानतळ उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने अनेक दिवसानंतर आज केंद्रीयमंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा हे दोघेही नेमकं काय बोलणार याकडे लागल्या होत्या, अखेर नारायण राणेंनी केलेल्या भाषणानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

Category

🗞
News
Comments

Recommended