Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Aurangabad : केळीला भावच मिळेना

Aurangabad : पैठण (Paithan) तालुक्यातील हिरडपुरी येथील शेतकरी हरिभाऊ ढोले यांनी अडीच एकर मध्ये केळीची लागवड केली होती. यामध्ये तीन लाख रुपये खर्च झाला मात्र उत्पन्न फक्त ६० हजार रुपयांचे झाले. त्यामुळे त्यांनी केळीची बाग तोडुन टाकण्यास सुरवात केली.

(व्हीडीओ - अनिल गाभुड)

#BananaFarming #aurangabad

Category

🗞
News
Comments

Recommended