'काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत. त्यांच्यातील काहीजण अल्पवयीन आहेत ज्यांना आपण काय करतोय हेदेखील माहित नाही', असं एजाज अहमद मीर म्हणाले आहेत. एजाज अहमद मीर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पीडीपीसोबत भाजपा युतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments