आमदारांचे निलंबन;न्यायालयात जाऊन उपयोग नाही?Bhagat Singh Koshyari | Monsoon Session2021| Maharashtra

  • 3 years ago
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात राडा झाला. गैरवर्तनामुळे भाजपचे १२ आमदार निलंबित झाले. आता हे आमदार न्यायालयात जाण्याची तयारी करतायंत. पण हे १२ आमदार न्यायालयात गेल्यानं काहीच फरक पडणार नाही, असं विधिमंडळ तज्ज्ञांचं मत आहे. दुसरीकडे हे १२ आमदार निलंबित असतानाच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लागणार का, अशीही चर्चा आहे. त्यामुळे संख्याबळ ९४ वर आलेल्या भाजपची दुहेरी कोंडी झालीय. काय आहेत विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे आफ्टर इफेक्ट्स..त्या १२ आमदारांचं काय होणार.. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं काय होणार.. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. पण त्यापूर्वी आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका..
#Monsoonsession2021 #Vidhasabha #BJPmla #marathibatmya #maharashtragovernor #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended