नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी गरीब कुटुंबियांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामुदायिक विवाह सोहळा समिती यासाठी गठित केली गेली. या सोहळ्यात जिल्ह्यातील 101 वधू-वर जोडप्यांचे विवाह पारंपरिक पद्धतीने लावण्यात आला.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Comments