Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : भारतनगर झोपडपट्टी येथे मंडपाच्या गोदामाला आग लागली. यावेळी आग विझविण्यासाठी सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरात दाट लोकवस्ती असल्याचे भीतीचे वातारवण परसले होते. मात्र, यावेळी येथील वीस घरे खाली केली. परंतू दोन कुटुंबाचा संसार खाक झाल्याचे समजते. (व्हिडीओ- अझहर शेख)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended