Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर कराची लिटरेचर फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले आहेत. कराची लिटरेचर फेस्टिवल मध्ये अय्यर यांनी पाकिस्तान च्या धोरणांवर स्तुती केली तर भारताच्या धोरणांवर दु:ख व्यक्त केलं. चर्चा करुनच भारत आणि पाकिस्तानमधला वाद सुटू शकतो, असा विश्वासही अय्यर यांनी व्यक्त केला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended