Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
काँग्रेस नेते आझाद यांनी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांना केवळ नावापुरत्या असल्याचं सांगितलं आहे. मोदी सरकारनं काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या योजना केवळ नाव बदलून आपल्या नावावर केल्याचं त्यांनी संसदेत म्हटलं. आज पहिल्यांदाच संसदेत भाषण करणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या कल्याण कारी योजनांबद्दल बोलताना या योजना भाजपनं सुरू केल्याचं म्हटलं होतं. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended