Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
येथे एका गावात पंचायतीत निर्णय घेऊन हिमाशु नावाच्या तरूणाची हत्या केली होती. बिहार मानवधिकार आयोगाने या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. गेल्या वर्षी पाच जूनला तरूणीच्या घरच्यांनी हिमाशु नावाच्या युवकाची हत्या केली होती. हिमांशु आणि नात्याने आत्या असलेल्या तरूणींचे एकमांकांवर प्रेम जडले होते आणि ते पळून जाऊन लग्न करणार होते असे सांगण्यात येत आहे. यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली होती, याच पंचायतीने हिमांशुच्या हत्येचे फरमान सुनावले होते. या केससी निगडीत आरोपी अझब लाल यादव ची मुलगी अनुष्ठाने मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावरून आयोगाने अहवाल मागवला आहे. महिलेच्या पत्राच्या चौकशीसाठी एसएसपी सीटी डीएसपीला अधिकृत केले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended