Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण व्हावं, यासाठी सोलापुरातील माळशिरस व सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडावर पांढरं कापडे अंथरले आहे. थंडीच्या दिवसातही उन्हाचा तडाखा कमी होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended