मन की बात च्या ह्या वेळेस च्या भागात मोदींनी जनतेला अनेक सणाच्या शुभेच्छचा दिल्या आणि त्याच बरोबर खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन हा नवीन नारा हि दिला..त्यांच्या दिवाळी च्या अनुभव बद्दल सांगताना ते म्हणाले की जवानांना बरोबर दिवाळी साजरी करणे हा अविस्मरणीय अनुभव आहे आणि जेव्हा हि असा अनुभव आपल्याला घ्यायची संधी मिळेल तेव्हा त्याचा अनुभव सर्वानी जरूर घेतला पाहिजे ..अनेकांना माहित नसेल पण आपले जवळ फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्याचे हि काम महत्वपूर्ण काम करतात..लहान मुलांना येणाऱ्या बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आशिया कप जिंकल्या बद्दल हॉकी टीम चे कौतुक हि केले ..काही दिवसं पासून क्रीडा जगतात खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहे त्याबद्दल त्याने सगळ्यांचे अभिनंदन केले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments