मनसे चे कार्यकर्ते आजकाल मुंबई च्या फेरीवाल्यां वर सतत हल्ले करत आहेत..फेरीवाल्यांवर होणाऱ्या ह्या हल्ल्यांमुळे BJP चे उत्तरभारतीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना भेटले..मुलाखाती दरम्यान मुख्यमंत्र्यानी बाजप नेत्यांना आश्वस्त केले कि न्याय व्यवस्था हातात घेणाऱ्या लोकांना शिक्षा मिळेल..ह्या वेळेस BJP नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला कि महानगर पालिकेचे काम गुंड का करत आहेत ? आणि मनसे ह्या प्रमाणे गुंडागर्दी वदवून लोकांना त्रास देत आहे आणि ह्यामुळे फेरीवाल्यां मधे अतिशय असुक्षेची भावना निर्माण झाली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments