बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नव्या अभियानाची सुरुवात केली आहे..बिहार सरकारने बाल विवाह आणि हुंडा ह्या विरोधातली त्यांची लढाई ला आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे..ह्या अंतर्गत ज्या युवकांना सरकारी नौकर्यान करता निवडले गेले आहे ..त्यांनी जर हुंडा घेतला तर त्यांना नोकरी तुन काढून टाकण्यात येईल ..बिहार सरकार मधे नोकरी करणाऱ्या लोकांना हुंडा ना घ्या बद्दल एक शपथ पात्र हि द्यावे लागत होते पण आता ह्या सगळ्या गोष्टीं वर अजून सख्ती आणली जाईल आणि जर कोणी हुंडा घेतला तर त्याला नोकरी वरून बडतर्फ केले जाईल..हा नियम सर्व सरकारी अधिकार्यां वर लागू केला जाईल..
Comments