मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची उचलबांगडी
महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव ह्यांच्या आदशानुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख याना बडतर्फ करण्यात आले आहे ..संजय देशमुख यांच्या हटवादी स्वभावामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे ..अनेकांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्या विषयी लोकं मध्ये प्रचंड संताप आणि नाराजी आहे ..वारंवार डेडलाईन देऊन हि निकाल वेळेवर न लावल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू ह्यांची अखेर हकालपट्टी खाली आहे ..मुंबई विद्यापीठ च्या निकालात होणार उशीर हा अत्यंत गंभीर विषय बनला असून लोकांना त्याचा भयंकर त्रास झाला आहे ..देशमुखांची हकालपट्टी निश्चितच होती फक्त केव्हा होणार ह्याची सगळेच प्रतीक्षा करत होते
Comments