साप दिसला की लोक घाबरून त्याला मारतात. प्रत्यक्षात साप हा घातक नसून माणसांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याला मारण्याऐवजी जीवदान देऊन त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी आजवर दोन हजारांपेक्षा जास्त सापांना जिवावर खेळत पकडून जीवदान देण्याची कामगिरी केली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments