Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत या मोहिमेचं महत्व गावोगाव, खेडोपाडी पोहचवण्याकरता अधिकारी भल्या पहाटे जन'जागृती' करीत आहेत. त्यांच्या घोषणा हसवतायेत खऱ्या पण हागणदारी मुक्त करण्याचा हा स्वच्छ प्रयत्न आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Category

🗞
News
Comments

Recommended