Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ( 22 सप्टेंबर )रात्री धरणाच्या 18 दरवाजांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. (VIDEO : मुनिर शेख)

Category

🗞
News
Comments

Recommended