Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी जालना शहरात शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Category

🗞
News
Comments

Recommended