Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मनमाड: (नाशिक) दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या बेरोजगार युवकांनी मागासवर्गीय विकास महामंडळा कडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी आज मनमाड शहर रिपाइंच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Category

🗞
News
Comments

Recommended