Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला. जिल्हा परिषद आवारात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मानधन वाढीच्या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended