Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबई-अहमदाबाद हायवेवर पावसाचं पाणी साचल्यानं येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूनं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक मंदावली आहे. मुंबई आणि ठाण्याकडे जाणा-या मार्गावरही वाहतूक कोंडी आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended