Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उल्हासनगरमध्ये संततधार पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मोठे दगड, माती, विटांचा वापर केला जात आहे. यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended