Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बुलडाणा - जिल्ह्यात १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, सध्या पिके जमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. शेतातील पेरणी जरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली तरी कोळपणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येत आहे.
यावर्षी शेतक-यांकडे तणनाशकाची फवारणी करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने सध्या पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच कोळपणीची पारंपारिक पद्धतीने कामे करत आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended