Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : गोदावरी नदी स्वछतेसाठी सुरू असलेल्या मोहिमेला पाठिंबा आहे आणि यासाठी दिल्ली दरबारी आवाज उठवला जाईल, असे प्रतिपादन जगन्नाथपुरी येथील गोवर्धनपुरीचे स्वामी शंकराचार्य अधोक्षानंद महाराज यांनी बुधवारी पंचवटी येथे केले.

Category

🗞
News
Comments

Recommended