Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सातारा - वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी धावडशीमधील नेहरू युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी धावडशी-मेरुलिंगच्या डोंगरातील पाचपट शिवारात पक्ष्यांसाठी खाद्यान्न आणि ५० ठिकाणी पाणपोई सुरू केल्या आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended