Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अकोला: पाणी म्हणजे जीवन. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची गरज अधिक भासते. शहरातील अनेक भागामध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. चार दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended