Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्षयात्रा काढली आहे. मात्र, यात्रा सुरू करण्यापूर्वी विरोधक चक्क एसी बसमधून नागपूरहून चंद्रपुरात दाखल झाले.

Category

🗞
News
Comments

Recommended