सध्या महाराष्ट्रात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. कोण जिंकणार हे गृहित धरून काँग्रेस, मनसे किंवा राष्ट्रवादीमधील लोकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश दिला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये गुंडाराज होते ते आता भाजपामध्ये सुरु असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजिका प्रिती मेनन यांनी जळगावात केला आहे
Comments