ठाणे - येथील आरपीआय नेत्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तीन हाथ नाका येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. ठाण्यात भाजपासोबत 11 जागा सोडून इतर जागेवर युती करण्यात आली आहे. जर भाजपाची सत्ता आल्यास महापौर भाजपाचा असेल व उपमहापौर आरपीआयचा असेल, असे यावेळी आठवले यांनी सांगितले. यावेळी भाजपचे ठाणे अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते
Comments