Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वर्धा - आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताकदिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना वर्ध्यातील लोकांना काय उत्तरे दिली आहेत जाणून घ्या...

Category

🗞
News
Comments

Recommended